* एकूण आयुष्यात खूप वेळ वाचतो
* झोप चांगली लागते
* मिस्ड कॉल्सची फिकीर बाळगावी लागत नाही
* आपण कसे दिसतोय,यावर फालतू वेळ खर्च होत नाही
* मध्यरात्री ,भल्या पहाटेवगैरे भलत्याच वेळांना एसेमेस वाजत नाहीत
* महिन्यातून 10 दा मोबाइल रिचार्जकरण्याची गरज पडत नाही
* कुठेही कुणाहीबरोबर जाता येतं..
* सुखाने जगता येते.
0 comments: